विराट कोहलीने लिहिले की, या संघाने स्वप्न साकार केले, हा सीझन मी कधीही विसरणार नाही. गेल्या अडीच महिन्यांत आम्ही या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. हे आरसीबी चाहत्यांसाठी आहे ज्यांनी सर्वात वाईट काळातही आम्हाला सोडले नाही.
IPL चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीची इंस्टावर इमोशनल नोट झाली व्हायरल, लिहिलं – मी कधीच विसरणार नाही…

Leave a Reply