IPL 2025 मध्ये जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपला पहिला सामना जिंकला तेव्हा अक्षर पटेल म्हणाला होता की आता माझ्या नेतृत्वाखाली हे होईल. त्याची सवय लावून घ्या. संघाने आपले पहिले ४ सामने जिंकून कर्णधाराचे शब्द खरे केल्याचे दिसून आले. पण आता हा संघ प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकला नाही.
दिल्ली कॅपिटल्सचे दुर्दैव बघा; IPL 2025 मध्ये जबरदस्त सुरुवात केल्यानंतर ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

Leave a Reply