Advertisement

Maharashtra Politics : ठाणे, बारामतीसह कुणासोबतही डील करू शकतो’ महायुतीत फडणवीसांचाच शब्द अंतिम?

ठाणे आणि बारामतीसह कुणाशीही डील करू शकतो, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. महायुतीमधल्या राजकीय संबंधांवर फडणवीसांनी हे भाष्य केलंय. यानंतर विविध चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे महायुतीत फडणवीसांचाच शब्द अंतिम आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *