फडणवीस यांनी मुघल शासकाचे नाव न घेता औरंगजेबावर टीका केली. २०२९ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असे फडणवीस म्हणाले. आपल्या संस्कृतीत जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांच्या वारसदाराबद्दल बोलणे योग्य मानले जात नाही. यावर चर्चा करण्याची वेळ आता आलेली नाही.
वडील हयात असताना… पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या दाव्यावर फडणवीसांचे ‘औरंगजेब कार्ड’

Leave a Reply